पुणे – सध्याचे राज्यातील सरकार हे लोकशाहीविरोधात काम करत आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी फसवी आहे, असा आरोप पाटील यांनी केले. भाजपने बुधवारी “संघटनपर्व’ कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते.
पाटील म्हणाले, सरपंचपदाची थेट निवडणूक रद्द करणे, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीतून शेतकऱ्यांना वगळणे, हे निर्णय लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहेत. सध्याचे राज्यातील सरकार हे लोकशाहीविरोधात काम करत आहे, अशी टीका प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी फसवी आहे, असा आरोप पाटील यांनी केले.