मुंबई : आपल्या जीवनाला वैचारिक दिशा असेल तर ते तत्त्वज्ञान घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. सुदृढ आणि सुसंस्कृत समाज घडण्यासाठी आपल्या जीवनात ग्रंथांना खूप महत्त्वाचे स्थान आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. वांद्रे पूर्व येथे मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथालय अधिकारी आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्रंथोत्सव २०२२’ … Continue reading Mumbai : सुदृढ आणि सुसंस्कृत समाज घडण्यासाठी ग्रंथांचे स्थान महत्त्वाचे – केंद्रीयमंत्री रामदास आठवले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed