मराठी भाषेचे माधुर्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवावे – राज्यपाल कोश्यारी

मुंबई : “मराठी ही सोपी आणि सरळ भाषा असून मराठी साहित्य श्रेष्ठ आणि समृद्ध आहे. या भाषेचे माधुर्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविल्यास त्यांच्यामध्ये भाषेप्रती सार्थ अभिमान जागा होईल, साहित्यप्रती रुची वाढेल व त्यांच्या व्यक्तिमत्व विकास होईल”, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. ‘मधुरव : बोरू ते ब्लॉग’ या मराठी भाषेच्या जन्माची 2000 वर्षांची संगीतमय कहाणी … Continue reading मराठी भाषेचे माधुर्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवावे – राज्यपाल कोश्यारी