दिल्ली – वाढत्या कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. केंद्र सरकारने कांद्याचे दर कमी करण्यासाठी बारा हजार सहाशे ६० मेट्रिक टन कांद्याची आयात करणार आहे. २७ डिसेंबर पर्यंत कांदा भारतात पोहचण्याची शक्यता आहे.
Central govt has contracted an additional 12,660 metric ton of onions which will begin arriving in India from 27th December, 2019. With this additional quantity, the total quantity of imports that have been contracted so far reaches approximately 30,000 metric ton. pic.twitter.com/Q3z8g50GaV
— ANI (@ANI) December 12, 2019
केंद्रीय मंत्रिमंडकाने मागील महिन्यात १.२ लाख टन आयात करण्याला मंजुरी दिली होती. देशात कांद्याच्या किमती १५०- ६० रु. प्रतिकिलो वाढल्याने सरकार कांदा आयात करणार आहेत.
कांद्याच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षेतेखाली समिती स्थापन करण्यात आदी आहे.