समाजातील सक्षमांनी किमान 2 लोकांचे मार्गदर्शकत्व स्वीकारावे – उपमुख्यमंत्री फडणवीस
नवी दिल्ली : समाजातील सक्षमांनी किमान दोन लोकांचे मार्गदर्शकत्व स्वीकारण्याचे आवाहन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. येथे आज ‘ब्रह्मोद्योग 2023’ परिषदेचे उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने करण्यात आले. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले, ब्राम्हण लोकांचे मार्गदर्शकत्व करीत असताना अन्य समाजातील दुर्बल घटकांमधून किमान एकाचे मार्गदर्शकत्व स्वीकारने ही वसुधैव कुटुम्बकम् चे पाऊल … Continue reading समाजातील सक्षमांनी किमान 2 लोकांचे मार्गदर्शकत्व स्वीकारावे – उपमुख्यमंत्री फडणवीस
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed