नवी दिल्ली : केंद्र सरकारने सादर केलेलं 102वं घटना दुरुस्ती विधेयक अपुरं आहे. मराठा समाजापासून गुर्जरपर्यंत आरक्षण देण्यासाठी 102 वं घटना दुरुस्ती विधेयकात काय तरतूद केली हे सांगा आम्हाला?
समाजासमाजाला डोकं फोडण्याची संधी या विधेयकानं दिल्याचं कुणी म्हटलं तर चूक असेल काय? मायबाप सरकार न्याय द्या. पण भांडणं लावू नका.
– विनायक राऊत (शिवसेना, खासदार )