दहशतवाद्यांचा बीमोड अखेर दहशतवादानेच होतो – केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह
नवी दिल्ली – दहशतवाद्यांचा बीमोड अखेर दहशतवादानेच होतो, असे पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. शहीद-ए-आझम भगतसिंह , राजगुरु आणि सुखदेव यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी नवी दिल्ली येथे आयोजित बसंती चोला दिवस कार्यक्रमात डॉ. जितेंद्र सिंह आज बोलत होते. अंतर्गत विरोधामुळे अखेर भारतातून बाहेर पडावे लागल्याने ब्रिटीशांची दहशतवादी राजवट संपुष्टात आली, याकडे … Continue reading दहशतवाद्यांचा बीमोड अखेर दहशतवादानेच होतो – केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed