“संघ निवड म्हणजे लग्नाच्या वरातीप्रमाणे सावळा गोंधळच”, अजय जडेजाची टीका

नवी दिल्ली – बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी निवडलेला संघ पाहिल्यावर आश्‍चर्यच वाटले. हा संघ नव्हताच तर सगळाच सावळा गोंधळ होता, अशा परखड शब्दात भारताचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू अजय जडेजा याने सघ निवडीवर टीका केली आहे. एखाद्या विवाहाच्या वरातीत कसे कोणालाही कोणताही निकष न ठेवता सामील करुन घेतले जाते तसेच पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळाडूंची निवड केली … Continue reading “संघ निवड म्हणजे लग्नाच्या वरातीप्रमाणे सावळा गोंधळच”, अजय जडेजाची टीका