पिंपरी | समाविष्ठ गावांवर पाण्याचे संकट !
पिंपरी, (प्रतिनिधी) - उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच शहरवासियांना पाणी टंचाईच्या झळा पोहोचू लागल्या आहेत. चिखली, मोशी, डुडुळगाव, च-होली, भोसरी, दिघी भागात पाण्याच्या ...
पिंपरी, (प्रतिनिधी) - उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच शहरवासियांना पाणी टंचाईच्या झळा पोहोचू लागल्या आहेत. चिखली, मोशी, डुडुळगाव, च-होली, भोसरी, दिघी भागात पाण्याच्या ...
जवळार्जुन,(वार्ताहर) - जेजुरी औद्योगिक क्षेत्रासाठी वीर धरणावरून स्वतंत्र पाणी योजना असून या योजनेतून केवळ 40 टक्के पाणी उद्योगांना मिळते. त्यामुळे ...
मेढा, (प्रतिनिधी) - केळघर आणि मेढा भागातील पाणी टंचाईचे निवारण करण्यासाठी दिवंगत विजयराव मोकाशी यांनी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी, बोंडारवाडी ...
गराडे, (वार्ताहर)- पुरंदर तालुका दुष्काळी जाहीर झालेला असून तालुक्यात तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. त्यात बऱ्याच धरणानी तळ गटला तर ...
नाझरे धरण कोरडे पडल्याने भीषणता काऱ्हाटी - बारामती तालुक्यासह काऱ्हाटी परिसरात जोरदार पाऊस न पडल्याने नदी, नाले, पाझर तलाव कोरडेठाक ...
केवळ रिमझिम पाऊस : ओढे, नाले, बंधारे, विहिरी कोरड्याच वाल्हे - राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे; ...
कालवा समितीच्या निर्णयानुसार पाणी सोडल्यास टंचाई नारायणगाव - कालवा समितीच्या निर्णयानुसार जुन्नरच्या हक्काचे पाणी राखून न ठेवल्यास नारायणगावकरांना पिण्याच्या पाण्यासाठी ...
मुंबई - पावसाळा सुरू होण्यासाठी अजून महिनाभराचा काळ शिल्लक आहे. असे असताना राज्यातील धरणांमध्ये जवळपास 36 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ...
उन्हाळा सुरू होताच ग्रामीण भागात पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या महिला, पुरुषांचे छायाचित्र आपण पाहतो. दिवसेंदिवस स्थिती भयावह होत असून या स्थितीला ...
पुणे -राज्यात मागील वर्षात पडलेला पाऊस तसेच भुजल पातळीचा अभ्यास केला असता राज्यातील सहा जिल्ह्यांतील 15 तालुक्यांमधील 269 गावांमध्ये एप्रिल ...