पुणे जिल्हा | पाणीप्रश्नी कुसेगाव प्रशासन निद्रिस्त
यवत, (वार्ताहर)- तीव्र स्वरूपाचा उन्हाळा जाणवत असताना कुसेगावला पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र, पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन कसलेही पाऊल ...
यवत, (वार्ताहर)- तीव्र स्वरूपाचा उन्हाळा जाणवत असताना कुसेगावला पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र, पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन कसलेही पाऊल ...
- जीवन मांढरे (प्रतिनिधी) मांढरदेव - मांढरदेव येथे लागलेल्या वणव्याच्या आगीमध्ये येथे जल जीवन योजनेअंतर्गत आलेले प्लॅस्टिकचे पाइप जळून मोठे ...
थेऊर, (वार्ताहर) - येथील यशवंतराव चव्हाण मेमोरिअल इंग्लिश मिडियम स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेला विलू पुनावाला ट्रस्टकडून शुद्ध पाण्याचा आरो ...
लोणी- धामणी (प्रतिनिधी) - सध्याच्या तीव्र उन्हाळ्यामुळे वडगावपीर (ता.आंबेगाव) येथील बैलगाडा घाटाजवळील पाझर तलावातील पाण्याने तळ गाठला आहे. आठवडाभर पुरेल ...
भोर, (प्रतिनिधी) - भोर तालुक्यातील १७ गांवाचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार असून व्यापारी पद्धतीने शेती करणे गरजेचे आहे. १७ ...
जलजीवन मिशन योजेंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन कापूरहोळ - जल जीवन मिशन योजनेंतर्गत कांबरे खे.बा. गावाच्या पाणीपुरवठा योजनेसाठी एक कोटी ९२ ...
पुसेगाव - सातारा जिल्ह्यामध्ये सध्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. भविष्यात पाण्याचा प्रश्न पेटणार आहे. जनतेला पाणी देण्याची प्रक्रिया ...
बेल्हे - यावर्षी अणे पठारावर पाण्याची परिस्थिती गंभीर असून कुकडी प्रकल्पातून उपसा जलसिंचन योजना राबवण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ...
कोरेगाव - शहर व तालुका शेतीप्रधान असून शेतीवरच स्थानिक बाजारपेठ अवलंबून आहे. त्यामुळे शेतीपाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविला असून दोन टीएमसी ...
शिरूरच्या पश्चिम भागात रविवारी आंदोलनाची दिशा ठरणार पाबळ : शिरूरच्या पश्चिम भागातील 12 गावांचा प्रश्न आता 14 गावांचा झाला आहे. ...