Thursday, March 28, 2024

Tag: water problem

पुणे जिल्हा | पाणीप्रश्‍नी कुसेगाव प्रशासन निद्रिस्त

पुणे जिल्हा | पाणीप्रश्‍नी कुसेगाव प्रशासन निद्रिस्त

यवत, (वार्ताहर)- तीव्र स्वरूपाचा उन्हाळा जाणवत असताना कुसेगावला पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र, पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन कसलेही पाऊल ...

मांढरदेवला जल जीवन योजनेसाठी आलेले प्लॅस्टिकचे पाइप वणव्याच्या आगीत जळून खाक; पाण्याचा प्रश्न पुन्हा भेडसावणार

मांढरदेवला जल जीवन योजनेसाठी आलेले प्लॅस्टिकचे पाइप वणव्याच्या आगीत जळून खाक; पाण्याचा प्रश्न पुन्हा भेडसावणार

- जीवन मांढरे (प्रतिनिधी) मांढरदेव - मांढरदेव येथे लागलेल्या वणव्याच्या आगीमध्ये येथे जल जीवन योजनेअंतर्गत आलेले प्लॅस्टिकचे पाइप जळून मोठे ...

पुणे जिल्हा | दोनशे विद्यार्थ्यांच्या पाण्याचा प्रश्न सुटला

पुणे जिल्हा | दोनशे विद्यार्थ्यांच्या पाण्याचा प्रश्न सुटला

थेऊर, (वार्ताहर) - येथील यशवंतराव चव्हाण मेमोरिअल इंग्लिश मिडियम स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेला विलू पुनावाला ट्रस्टकडून शुद्ध पाण्याचा आरो ...

पुणे जिल्हा | पाझर तलावातील पाण्याने तळ गाठला

पुणे जिल्हा | पाझर तलावातील पाण्याने तळ गाठला

लोणी- धामणी (प्रतिनिधी) - सध्याच्या तीव्र उन्हाळ्यामुळे वडगावपीर (ता.आंबेगाव) येथील बैलगाडा घाटाजवळील पाझर तलावातील पाण्याने तळ गाठला आहे. आठवडाभर पुरेल ...

17 गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार -संग्राम थोपटे 

17 गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार -संग्राम थोपटे 

भोर, (प्रतिनिधी) - भोर तालुक्यातील १७ गांवाचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार असून व्यापारी पद्धतीने शेती करणे गरजेचे आहे. १७ ...

पुणे जिल्हा : कांबरेचा पाणीप्रश्न कायमचा सुटेल- आमदार थोपटे

पुणे जिल्हा : कांबरेचा पाणीप्रश्न कायमचा सुटेल- आमदार थोपटे

जलजीवन मिशन योजेंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन कापूरहोळ - जल जीवन मिशन योजनेंतर्गत कांबरे खे.बा. गावाच्या पाणीपुरवठा योजनेसाठी एक कोटी ९२ ...

अहमदनगरचा पाणीपुरवठा तीन दिवस विस्कळित

सातारा – जिल्ह्यात पाणी प्रश्‍न पेटण्याची भीती

पुसेगाव - सातारा जिल्ह्यामध्ये सध्या दुष्काळ सदृश्‍य परिस्थिती निर्माण झाली आहे. भविष्यात पाण्याचा प्रश्‍न पेटणार आहे. जनतेला पाणी देण्याची प्रक्रिया ...

पुणे जिल्हा : अणेतील पाणीप्रश्‍न पेटला

पुणे जिल्हा : अणेतील पाणीप्रश्‍न पेटला

बेल्हे   -  यावर्षी अणे पठारावर पाण्याची परिस्थिती गंभीर असून कुकडी प्रकल्पातून उपसा जलसिंचन योजना राबवण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ...

सातारा – कोरेगाव तालुक्‍याचा शेतीपाण्याचा प्रश्‍न मिटवणार

सातारा – कोरेगाव तालुक्‍याचा शेतीपाण्याचा प्रश्‍न मिटवणार

कोरेगाव - शहर व तालुका शेतीप्रधान असून शेतीवरच स्थानिक बाजारपेठ अवलंबून आहे. त्यामुळे शेतीपाण्याचा प्रश्‍न कायमस्वरुपी सोडविला असून दोन टीएमसी ...

Page 1 of 3 1 2 3

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही