“आज बच्चू कडू आणि रवी राणा भांडताहेत. उद्या भाजप आणि शिंदे गट एकमेकांच्या उरावर बसतील” ठाकरे गटाच्या नेत्याने स्पष्टच सांगितलं
मुंबई - महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं. त्यानंतर करण्यात आलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप तरी ...