केंद्राच्या स्पर्धेत महाराष्ट्राला सर्वाधिक पुरस्कार; सातारा, सिंधुदुर्ग, ठाणे, वाशिम, सोलापूर जिल्ह्याने मारली बाजी
नवी दिल्ली - केंद्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्रालयाच्या जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धेत(2020-21)' महाराष्ट्रातील सर्वाधिक पाच जिल्ह्यांनी बाजी मारली. ...