भारताचे ब्रिटनला जशास तसे उत्तर; देशात येणाऱ्या सर्वच ब्रिटिश नागरिकांना विलगीकरण केले बंधनकारक
नवी दिल्ली : केंद्र सरकारने ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या सर्वच ब्रिटिश नागरिकांना आता दहा दिवसांच्या सक्तीच्या विलगीकरणात राहावे लागणार असल्याचे म्हटले ...