Tag: udhav Thackeray

‘तीन पक्षाची ताकद कालच्या सभेत दिसली…’; मुख्यमंत्री शिंदेंच्या ‘त्या’ व्यक्तव्याला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर

‘तीन पक्षाची ताकद कालच्या सभेत दिसली…’; मुख्यमंत्री शिंदेंच्या ‘त्या’ व्यक्तव्याला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर

मुंबई - शिवसेनेत मोठी फुट पडल्यानंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच राज्यभर दौरा करणार आहे. त्यामध्ये शिवगर्जना शिवसंकल्प सभा उद्धव ठाकरे ...

उद्धव ठाकरेंना संजय राऊतांची भेट नाकारली; तुरुंग प्रशासनाने म्हटले,“त्यांना भेटायचं असेल तर…”

उद्धव ठाकरेंना संजय राऊतांची भेट नाकारली; तुरुंग प्रशासनाने म्हटले,“त्यांना भेटायचं असेल तर…”

मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आज आर्थर रोड तुरुंगामध्ये असणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना भेटण्याची परवानगी नाकारली ...

एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत ; उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण

एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत ; उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण

मुंबई : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलले. यापूर्वी उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्ह वरून जनतेशी संवाद साधायचे ...

52 आमदारांना सोडलं, पण ते पवारांना सोडायला तयार नाहीत : गुलाबरावांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

52 आमदारांना सोडलं, पण ते पवारांना सोडायला तयार नाहीत : गुलाबरावांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबईः गुलाबराव पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत सामील झाल्यानंतर आपल्या मनातील सल बोलून दाखवली आहे. "  त्यांनी वर्षा सोडलं, ...

भूलथापांना बळी पडू नका , समोर या बसून मार्ग काढू : बंडखोरांना उद्धव ठाकरेंचे भावनिक आवाहन

भूलथापांना बळी पडू नका , समोर या बसून मार्ग काढू : बंडखोरांना उद्धव ठाकरेंचे भावनिक आवाहन

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले असून. एकनाथ शिंदे लवकरच भाजप सोबत जाऊन सत्ता स्थापन ...

हिम्मत असेल तर स्वात:च्या बापाच्या नावाने मतं मागा ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

हिम्मत असेल तर स्वात:च्या बापाच्या नावाने मतं मागा ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई : सद्याच्या राजकीय परिस्थितीवरून शिवसेना भवनात शिवसेनेचे नेते, पदाधिकऱ्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली. या शिवसेनेच्या कार्यकारिणी ...

‘जनतेला चिंता वाटू लागली आहे. महाराष्ट्राचा बिहार होतो की काय ?’ – रावसाहेब दानवे

‘जनतेला चिंता वाटू लागली आहे. महाराष्ट्राचा बिहार होतो की काय ?’ – रावसाहेब दानवे

मुंबई  - नवनीत राणा आणि रवी राणा यांना शनिवारी रात्री खार पोलीस स्टेशनमध्ये भेटायला गेलेल्या भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या ...

”मातोश्रीमध्ये बसलेल्या मर्दांनी पोलिसांना फक्त २४ तास सुटीवर पाठवावं,मग..” – नितेश राणे

”मातोश्रीमध्ये बसलेल्या मर्दांनी पोलिसांना फक्त २४ तास सुटीवर पाठवावं,मग..” – नितेश राणे

मुंबई – खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अटक करण्यात आली आहे. खार पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ...

लक्ष्मण माने म्हणाले,”मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावाची समजूत काढावी, नाहीतर…”

लक्ष्मण माने म्हणाले,”मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावाची समजूत काढावी, नाहीतर…”

मुंबई : सध्या राज्यात मशिदींवरील भोंग्यांवरून वेगळेच राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळावा आणि ...

आम्ही राजभवनात कधीतरी यायचो, रोज नव्हे; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

महिलांच्या सक्षमीकरणाचे नवे धोरण लवकरच – मुख्यमंत्री

मुंबई - राज्य सरकारचे नवीन महिला सक्षमीकरण धोरण लवकरच जाहीर केले जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सांगितले. ते ...

Page 1 of 2 1 2

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

error: Content is protected !!