‘स्वामित्व’मुळे वाद मिटतील; पंतप्रधान मोदी यांचा कोंढणपूर ग्रामस्थांशी संवाद
पुणे - ग्रामीण भागातील नागरिकांना मालकी हक्काच्या पुराव्याचे प्रॉपर्टी कार्ड देण्याच्या "स्वामित्व' योजनेमुळे नागरिकांना ताकद मिळणार आहे. नागरिकांना स्वयंरोजगार करायचा ...