‘निळवंडे’चे पाणी येणे हा ऐतिहासिक क्षण – आ. बाळासाहेब थोरात
संगमनेर - उत्तर नगर जिल्ह्यातील 182 दुष्काळी गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून येणाऱ्या पाण्याचे पूजन धरणासाठी व कालव्यासाठी ...
संगमनेर - उत्तर नगर जिल्ह्यातील 182 दुष्काळी गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून येणाऱ्या पाण्याचे पूजन धरणासाठी व कालव्यासाठी ...
संगमनेर - उपेक्षितांच्या उद्धारासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे व प्रत्येक भारतीयाला राज्यघटनेच्या माध्यमातून समतेचा अधिकार मिळवून देणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...
मुंबई : नाशिक विधानपरिषदेच्या निवडणुकीने राज्यातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. सत्यजित तांबे यांनी केलेल्या बंडाने या निवडणुकीला वेगळाच रंग ...
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून तांबे कुटुंबीय आणि थोरात कुटुंबीयांची राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये सत्यजित तांबे ...
कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशात सुमारे चार हजार किलोमीटर अंतर पार करून "भारत जोडो' यात्रा यशस्वीपणे पूर्ण केली. त्यामुळे ...
मुंबई – महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी 30 जानेवारीला मतदान पार पडले असून, 2 फेब्रुवारीला या निवडणुकांचा ...
मुंबई - विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर निवडणुकीत बंडखोरी उमेदवार सत्यजीत तांबे यांचे अखेर कॉंग्रेसमधून निलंबन करण्यात आले आहे. त्यांनी पक्षाचा ...
मुंबई : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी विधानपरिषदेत तालिका सभापती म्हणून प्रसाद लाड, सतीश चव्हाण, गोपीकिशन बाजोरिया आणि सुधीर तांबे यांची नियुक्ती ...