Friday, April 19, 2024

Tag: Sudhanshu Trivedi

“कॉंग्रेसला मतदान करणे म्हणजे बाबर आणि औरंगजेबाला जीवनसत्त्वे देणे, कारण..”

“कॉंग्रेस पक्ष बिथरल्यामुळे अशी वक्तव्ये..”

नवी दिल्ली - कॉंग्रेस पक्ष बिथरला असल्यामुळे अशी निराधार वक्तव्ये करत आहे. या पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची विधाने अत्यंत ...

भाजप खासदार राहुल गांधींवर भडकले म्हणाले,’ते गोर्‍यांसमोर मांजरांसारखे म्याव म्याव करत होते..’

भाजप खासदार राहुल गांधींवर भडकले म्हणाले,’ते गोर्‍यांसमोर मांजरांसारखे म्याव म्याव करत होते..’

नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लंडनमध्ये नुकत्याच केलेल्या वक्तव्यावरून भारतात खळबळ उडाली आहे. 2014 नंतर भारत राहण्या ...

अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणजे कॉंग्रेसचा फक्त मुखवटा – सुधांशु त्रिवेदी

अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणजे कॉंग्रेसचा फक्त मुखवटा – सुधांशु त्रिवेदी

नवी दिल्ली - भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांनी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर निशाणा साधला आहे. सलमान खुर्शीद यांच्या म्हणण्यानुसार, ...

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य; राज्यातील औरंगाबादमध्ये पहिली बंदची हाक

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य; राज्यातील औरंगाबादमध्ये पहिली बंदची हाक

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यभरात त्यांच्या विरोधात ...

संभाजीराजेंचा संतप्त सवाल; म्हणाले,”देवेंद्र फडणवीस हे सुधांशू त्रिवेदींच्या वक्तव्याची पाठराखण का करत आहे?”

संभाजीराजेंचा संतप्त सवाल; म्हणाले,”देवेंद्र फडणवीस हे सुधांशू त्रिवेदींच्या वक्तव्याची पाठराखण का करत आहे?”

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ...

“सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांची पाच पत्रे दाखवावी”; जितेंद्र आव्हाड यांनी दिले आव्हान

“सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांची पाच पत्रे दाखवावी”; जितेंद्र आव्हाड यांनी दिले आव्हान

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानानंतर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्त सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या एका वक्तव्याने राज्यात ...

राज्यपालांनंतर भाजप प्रवक्ते त्रिवेदींचं शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य,’ छत्रपती शिवाजी महाराजांनीही औरंगजेबाची माफी मागितली’

राज्यपालांनंतर भाजप प्रवक्ते त्रिवेदींचं शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य,’ छत्रपती शिवाजी महाराजांनीही औरंगजेबाची माफी मागितली’

मुंबई - काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी केलेल्या  सावरकरांच्या वक्तव्यावरुन निर्माण झालेला वाद आणखी अनेक वादांना तोंड देत आहे. राहुल ...

‘भाजपचा जंतू दिल्लीत वळवळला, डोक्यात पाणी भरलेल्यांना महाराष्ट्राचं पाणी पाजण्याची वेळ आलीय’; रोहित पवारांचा भाजपवर निशाणा

‘भाजपचा जंतू दिल्लीत वळवळला, डोक्यात पाणी भरलेल्यांना महाराष्ट्राचं पाणी पाजण्याची वेळ आलीय’; रोहित पवारांचा भाजपवर निशाणा

मुंबई : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे  राज्यासह देशातील ...

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही