Thursday, March 28, 2024

Tag: should be

देशातील तीन राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार; मेघालय, त्रिपुरा आणि नागालँडच्या निवडणुकांच्या आज तारखा जाहीर होणार

सातारा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्वरीत घ्याव्यात

दशरथ फुले यांचे निवडणूक आयोगाकडे मागणी फलटण - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका गेले दोन वर्षांपासून न घेतल्यामुळे प्रशासकांची एकाधिकारशाही वाढली ...

नगर : शासनाच्या जमिनीच्या खरेदीची परवानगी द्यावी

नगर : शासनाच्या जमिनीच्या खरेदीची परवानगी द्यावी

सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गर्जे यांची उपहासात्मक मागणी पाथर्डी  - येथील दुय्यक निबंध कार्यालयामध्ये सावळागोंधळ सुरू असून अनेक बनावट पद्धतीने खरेदी ...

पुणे जिल्हा : “दुधाला प्रतिलिटर चाळीस रुपये भाव द्यावा” – देवदत्त निकम 

पुणे जिल्हा : “दुधाला प्रतिलिटर चाळीस रुपये भाव द्यावा” – देवदत्त निकम 

 दूध ओतून मंचर येथे प्रांतअधिकारी कार्यालयासमोर आंदोलन मंचर - गेल्या सहा महिन्यांपासून दूध दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून, शेतकऱ्यांकडून ...

पुणे जिल्हा : कळमोडीचे पाणी सातगाव पठाराला मिळावे

पुणे जिल्हा : कळमोडीचे पाणी सातगाव पठाराला मिळावे

मुंबईत आझाद मैदानात आंबेगावातील शेतकऱ्यांचे उपोषण सुरू मंचर  - खेड तालुक्‍यातील कळमोडीचे पाणी आंबेगाव तालुक्‍यातील सातगाव पठार भागातील शेतकऱ्यांच्या शेतीला ...

pune gramin : समाज घडवणाऱ्या शिक्षकांचे सन्मान व्हावेत

pune gramin : समाज घडवणाऱ्या शिक्षकांचे सन्मान व्हावेत

राजगुरूनगर/टाकळी हाजी : समाज घडविणाऱ्या गुरुजनांचे सन्मान समाजात सर्वात आधी व्हायला हवेत, असे प्रतिपादन शिवव्याख्याते नितीन बानुगडे पाटील यांनी केले. ...

“स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल ढोंगी प्रेम दाखवू नका, त्यांना भारतरत्न द्या”: संजय राऊत यांची मागणी

“स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल ढोंगी प्रेम दाखवू नका, त्यांना भारतरत्न द्या”: संजय राऊत यांची मागणी

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल ढोंगी प्रेम दाखवू नका, त्यांना भारतरत्न द्या, अशी शिवसेनेची मागणी असल्याचे ...

कृषी विभागात लक्ष घालावे लागेल : आमदार मोहिते

कृषी विभागात लक्ष घालावे लागेल : आमदार मोहिते

कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा राजगुरूनगर - तालुक्‍यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शासनाच्या कृषी योजनांचा फायदा मिळाला पाहिजे, खेड कृषी विभागाचे ...

सर्व पिकांचे पंचनामे पूर्ण करावेत; दिलीप वळसे पाटील

सर्व पिकांचे पंचनामे पूर्ण करावेत; दिलीप वळसे पाटील

* पिंपरखेडमध्ये बाधितांना दिलासा * अस्मानी संकटाने हवालदिल शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा जांबूत - पिंपरखेड (ता. शिरूर) येथे ऊस पिकासहित नुकसान ...

बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी – प्रदीप वळसे पाटील

बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी – प्रदीप वळसे पाटील

पिंपरखेड भागातील बाधितांची विचारपूस जांबुत - बेट भागातील पिंपरखेड परिसरात ढगफुटीसदृश झालेल्या पावसाने नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी ...

Page 1 of 2 1 2

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही