भारताच्या तांदूळ निर्यात बंदीमुळे जागतिक बाजारात अन्नधान्य स्थितीत अस्थिरता; नाणेनिधीच्या तज्ज्ञाने व्यक्त केली चिंता
नवी दिल्ली - भारताने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर जी बंदी लागू केली आहे त्यामुळे जागतिक बाजारात तांदळाच्या व अन्नधान्याच्या भावाबाबत ...