satara | त्या 466 दरडग्रस्त कुटुंबांचे होणार पुनर्वसन
कोयनानगर, (वार्ताहर) - तीन वर्षांपूर्वी मुसळधार पावसामुळे पाटण तालुक्यातील आठ गावांवर दरड कोसळून आणि भूस्खलनाने मोठी जीवित व वित्तहानी झाली ...
कोयनानगर, (वार्ताहर) - तीन वर्षांपूर्वी मुसळधार पावसामुळे पाटण तालुक्यातील आठ गावांवर दरड कोसळून आणि भूस्खलनाने मोठी जीवित व वित्तहानी झाली ...
सातारा - कोयना धरणग्रस्तांचे पुनर्वसन करणार असून त्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाईयांनी दिली. पालकमंत्री देसाई ...
राजगुरूनगर - खेड तहसीलदार कार्यालयापुढे सुरु असलेले पुनर्वसनाबाबतचे पदरवाडी ग्रामस्थांचे उपोषण आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी हिवाळी अधिवेशनातून उपस्थितीत केलेल्या ...
राजगुरुनगर- पदरवाडी (भोरगिरी) येथे जमिनीला पडलेल्या भेगांमध्ये तीन ते ४ फुटांनी वाढ झाली असून भूस्खलन होण्याचा धोका वाढत आहे. प्रशासनाकडून ...
वाझोली - प्रत्येकवर्षी मुसळधार पावसामुळे भुसस्खलन होवून एका नवीन गावाची भर त्यात पडत आहे. माळीण, तळीये, आंबेघर आणि आता इर्शाळवाडी ...
आंबेगावातील गावांना दरडी कोसळण्याचा धोका डिंभे - धोकादायक गावांचे पुनर्वसन करण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याची गरज असून, पुनर्वसित ...
जिल्हाधिकाऱ्यांचा प्रस्ताव मंत्रालयात प्रलंबित पुणे - जिल्ह्यातील 23 गावे दरडप्रवण (धोकादायक) म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. त्यातील तीन गावे अतिधोकादायक ...
मुंबई - राज्यामध्ये अतिवृष्टीने निर्माण झालेल्या पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित गावांचे पुनर्वसन करण्याबाबतच्या सर्वसमावेशक धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता ...
सातारा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या विकास अजेंड्यामध्ये जिल्ह्यातील पुनर्वसनाच्या प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, सातारा ...
मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील रहिवाश्यांच्या पुनर्वसनाच्या समस्या प्राधान्याने सोडविणार असल्याची ग्वाही वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. ...