अग्रलेख : गुंतवणूक वाढवण्याची गरज
करोना टाळेबंदीतील शिथिलतेसह व्यापार-उद्योगावरील प्रतिबंध दूर झाल्याचा परिणाम म्हणून, ऑगस्टमध्ये नवीन नोकरभरतीत 26 टक्के वाढ झाली आहे. करोनामुळे डिजिटलायझेशन वाढल्याकारणाने ...
करोना टाळेबंदीतील शिथिलतेसह व्यापार-उद्योगावरील प्रतिबंध दूर झाल्याचा परिणाम म्हणून, ऑगस्टमध्ये नवीन नोकरभरतीत 26 टक्के वाढ झाली आहे. करोनामुळे डिजिटलायझेशन वाढल्याकारणाने ...
विलास कदम उत्पादन खर्च वाढत चालल्याने शेतकऱ्यांसाठी शेती हा तोट्याचा व्यवसाय बनला. त्यामुळे ऊस, बटाटा, फळे आणि भाज्या अशी नगदी ...
हेमंत देसाई काश्मीर खोऱ्यात विकासाची प्रक्रिया जेवढी गतिमान होईल आणि केंद्र व जम्मू-काश्मीरमधील जनता यांच्यातील संवाद वाढेल, त्या प्रमाणात दहशतवादाची ...
2022 सालच्या पूर्वार्धात होणाऱ्या उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि पंजाब या महत्त्वाच्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीबाबत एका वृत्तवाहिनीने केलेल्या ...
काबूल विमानतळावरील हादरवणाऱ्या दहशतवादी हल्ल्यानंतर ज्यो बायडेन यांनी अत्यंत दृढपणे निर्धार व्यक्त केला आहे. "वुई विल हन्ट यू डाउन' असे ...
राज्यावरील संकटांची मालिका थांबायला तयार नाही. करोनाच्या एकामागोमाग येणाऱ्या लाटांमुळे सामान्य जनता हैराण झालेली असताना गेल्या महिन्यात अतिवृष्टीचे संकट आले. ...
गेल्या सुमारे दोन वर्षांच्या कालावधीमध्ये करोना महामारीच्या काळात महाराष्ट्रसकट देशातील सर्व शैक्षणिक व्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे. आता इतर सर्व ...
विनय खरे आज स्वातंत्र्याची पंचाहत्तरी साजरी होत आहे. स्वातंत्र्याचा लढा लढला जात असताना एक ध्वज असावा, त्याखाली एकजुटीने सर्व यावेत ...
देशात गेले काही महिने धुमाकूळ घालणारा करोना आता बऱ्यापैकी आटोक्यात येत आहे. रोज हजारोंच्या संख्येने करोनाचे रूग्ण आढळून यायचे. मधल्या ...
भारतीय जनता पार्टीचे रणनीतीकार काय खात असतील त्यांनाच माहीत. ज्याची सर्वसामान्य लोक कल्पनाही करू शकत नाही त्यातून फायदा मिळवण्याच्या आयडिया ...