मुख्यमंत्री असताना ठाकरेंनी वटहुकूम का काढला नाही ? मराठा आरक्षणावरून देवेंद्र फडणवीसांचा सवाल
मुंबई - मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर जालन्यामधील अंतरवाली सराटी गावात पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले. ...
मुंबई - मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर जालन्यामधील अंतरवाली सराटी गावात पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले. ...
पळवाट काढल्याने शेतकरी संतापले समीर भुजबळ वाल्हे - शासनाने नुकताच गायीच्या दुधाला 34 रुपये दर द्यावा, असा अध्यादेश काढला होता. ...
नवी दिल्ली - दिल्लीतील प्रशासकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने आणलेल्या अध्यादेशाविरोधात दिल्ली सरकारचा लढा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. सुप्रीम कोर्टाने ...
बेंगळूरू - कर्नाटकात धर्मांतर बंदी लागू करणारा अध्यादेश राज्य सरकारने काढला आहे. कर्नाटक प्रोटेक्शन ऑफ राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन ...
वालचंद संचेती यांचे पंतप्रधानांना पत्र पुणे - केंद्र सरकारने डाळी साठा मर्यादा संदर्भात काढलेला अध्यादेश रद्द करावा, अशी मागणी फेडरेशन ...
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील योगी सरकारने लव्ह जिहाद आणि जबरदस्तीने धर्मांतराविरोधी आणलेल्या अध्यादेशावरून सध्या उत्तर प्रदेशसह देशात राजकारण तापत ...
नवी दिल्ली : मागच्या काही दिवसांपासून देशात लव्ह जिहाद चा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. त्यातच उत्तर प्रदेशात योगी सरकारने ...
नवी दिल्ली : दोन कृषि विधेयक मंजूर करताना राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला होता. काँग्रेस, तृणमूल काँग्रेससह विरोधी बाकांवरील काही खासदारांनी ...
लखनौ - लव्ह जिहादच्या प्रयत्नांतून उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर धर्मांतर होत असल्याच्या घटना घडत असून त्या रोखण्यासाठी योगी सरकारने अधिकाऱ्यांना ...
नवी दिल्ली - मराठा आरक्षणावरुन केंद्र-राज्य असा वाद नको आहे. न्यायालयात जे वकील दिले ते ज्येष्ठ वकिल आहेत. यावर राज्य ...