“आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीमध्ये मुक्त शिक्षण घेणाऱ्यांचे योगदान सर्वाधिक”
मुंबई : कौटुंबिक जबाबदारी, शेती व व्यवसाय सांभाळून मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीमध्ये योगदान सर्वाधिक असून पारंपरिक ...