नगर | कांद्याचे राजकारण अन् खोट्या निर्यातबंदीवर शेतकर्यांचे मरण
नगर,{रवींद्र कदम}- गेल्या दोन-तीन दिवसांपासून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निर्यातबंदी उठविल्याची साखरपेरणी जिल्ह्यात सुरु आहे. त्यामुळे यानिर्यातबंदीचा शेतकर्यांना फायदा होणार की ...