“जर महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवली तर परवाना रद्द करू”; केंद्राकडून कंपन्यांना धमकावल्याचा नवाब मलिक यांचा गंभीर आरोप
मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः सर्वाना नको नको करून सोडले आहे. रुग्णांना बेड्स उपलब्ध नाहीत, ऑक्सिजनची कमतरता आणि ...