ऑगस्टपर्यंत धरणांत 70 टक्केच पाणीसाठा ठेवणार
पूरपरिस्थिती टाळण्यासाठी पाऊल; मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती पुणे - पूरपरिस्थिती टाळण्यासाठी यंदा राज्यातील धरणांमध्ये ऑगस्टपर्यंत 70 टक्केच पाणीसाठा ठेवण्यात ...
पूरपरिस्थिती टाळण्यासाठी पाऊल; मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती पुणे - पूरपरिस्थिती टाळण्यासाठी यंदा राज्यातील धरणांमध्ये ऑगस्टपर्यंत 70 टक्केच पाणीसाठा ठेवण्यात ...
रायगड - कोकण किनारपट्टीवर मोठा धुमाकूळ घातलेल्या "निसर्ग' चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे येथील मिऱ्या समुद्रकिनारी लागलेले जहाज बंधाऱ्यावर आदळले असून त्यामधून काही ...
मुंबई - निसर्ग चक्रीवादळाने कोकणासह महाराष्ट्राच्या काही भागात मोठे नुकसान केले आहे. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने ...
पुणे - "निसर्ग' चक्रीवादळाचा तडाखा पुणे जिल्ह्यातील सात तालुक्यांना बसला आहे. झाडपडी आणि विद्युत खांब ठिकठिकाणी कोसळले असून, 57 अंगणवाडी, ...
पुणे (प्रतिनिधी) - शहरात मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे विविध भागात तब्बल 160 झाडपडीच्या घटना ...
जुन्नर(प्रतिनिधी) - जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या हापूस आंब्याचे "निसर्ग" चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. जुन्नर तालुक्यातील वडज, येणेरे, ...
मुंबई - अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत असणारे निसर्ग तीव्र चक्रीवादळ अलिबाग आणि श्रीवर्धन जवळ दुपारी दिड वाजण्याच्यासुमारास किनारपट्टीला धडकले, यावेळी ताशी ...
अलिबाग (प्रतिनिधी) - अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत असणारे निसर्ग तीव्र चक्रीवादळ अलिबाग आणि श्रीवर्धन जवळ दुपारी दिड वाजण्याच्यासुमारास किनारपट्टीला धडकले, ...
सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरले पुणे (प्रतिनिधी) - निसर्ग चक्रीवादळामुळे पुणे शहर आणि उपनगरात मध्यरात्री पावसाचा जोर वाढला त्यानंतर सकाळी ...
मुंबई : महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ‘निसर्ग’ चक्रीवादळ आज धडकणार आहे. इतर चक्रीवादळापेक्षा याचा जोर अधिक राहणार आहे. या वादळामुळे नासधूस होऊ ...