Thursday, April 25, 2024

Tag: naitonal news

शीला दीक्षित यांनी दिल्लीचा चेहरामोहरा बदलला – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

शीला दीक्षित यांनी दिल्लीचा चेहरामोहरा बदलला – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

दिल्ली - दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा ...

चंद्राबाबू नायडू यांचा बंगला कायदेशीर

सर्व परवानग्या घेतल्या असल्याचा तेलगु देसम पक्षाचा दावा अमरावती - कृष्णा नदीच्या काठावर बांधण्यात आलेला माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे ...

जनहितासाठी आचारसंहितेचा फेरआढावा घ्या – गेहलोत

जयपूर - निवडणूक काळात लागू होणाऱ्या आचारसंहितेचा जनहितासाठी फेरआढावा घेतला जावा, अशी मागणी राजस्थानचे मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते अशोक गेहलोत ...

शहिदांच्या कुटुंबीयांचे राजनाथ यांच्याकडून सांत्वन

शहिदांच्या कुटुंबीयांचे राजनाथ यांच्याकडून सांत्वन

नवी दिल्ली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हवाई दलाच्या 32 विमानाच्या अपघातात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांची शुक्रवारी भेट घेऊन त्यांचे ...

अर्थमंत्रिपदासाठी अमित शहा व पियुष गोयल यांची चर्चा

अर्थमंत्रिपदासाठी अमित शहा व पियुष गोयल यांची चर्चा

नवी दिल्ली - गेली पाच वर्षे अर्थमंत्रिपद सांभाळलेले अरुण जेटली प्रकृतीच्या कारणारस्तव पुन्हा अर्थमंत्री होण्याची शक्‍यता कमी असल्याचे राजधानीत बोलले ...

राहुल गांधींच्या राजीनाम्याचा प्रस्ताव एकमतांन फेटाळला – काँग्रेस

राहुल गांधींच्या राजीनाम्याचा प्रस्ताव एकमतांन फेटाळला – काँग्रेस

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अक्षरश: पानिपत झाले आहे. लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेने केवळ ५२ जागांवर समाधान मानावे लागणाऱ्या ...

सुरतमध्ये अग्नितांडव ; जीव वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या चौथ्या मजल्यावरून उड्या

सुरतमध्ये अग्नितांडव ; जीव वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या चौथ्या मजल्यावरून उड्या

सुरत - गुजरात राज्यातील सुरतमधील तक्षशिला नावाच्या एका इमारतीला भीषण आग लागली आहे. या इमारतीत अनेक लोक अडकल्याची माहिती समोर ...

#लोकसभा2019 : सातव्या टप्प्यासाठी दुपारी 12.30 वाजेपर्यंत 25.54 टक्के मतदान

#लोकसभा2019 : सातव्या टप्प्यासाठी दुपारी 12.30 वाजेपर्यंत 25.54 टक्के मतदान

नवी दिल्ली - भारतीय लोकशाहीचा सर्वांत मोठा सोहळा असणाऱ्या लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज पूर्णत्वास जाणार आहे. निवडणुकीतील अखेरच्या आणि ...

गोडसेने गांधीजींच्या शरिराची तर साध्वीने त्यांच्या आत्म्याची हत्या केली – कैलाश सत्यार्थी

गोडसेने गांधीजींच्या शरिराची तर साध्वीने त्यांच्या आत्म्याची हत्या केली – कैलाश सत्यार्थी

नवी दिल्ली -साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना नथुराम गोडसे देशभक्त असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर बराच ...

Page 1 of 2 1 2

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही