सन्मान द्यायचा असेल तर शेतकरी कर्जमुक्त व्हावा ! शिफारशींनुसार हमीभाव आवश्यकच : माजी खासदार राजू शेट्टी यांची भूमिका
पुणे - "शेतकऱ्याला सन्मान द्यायचा असेल तर शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे. तो पुन्हा कर्जबाजारी होता कामा नये. त्यासाठी शेतकऱ्यांना हमीभाव ...