“‘त्या’ ट्विटर अकाउंट्सवर कारवाई करा अन्यथा…” – केंद्र सरकारचा ट्विटरला इशारा
नवी दिल्ली - दिल्लीतील ट्रॅक्टर रॅलीनंतर मोदी शेतकऱ्यांचा नरसंहार करण्याचा कट आखत आहेत अशा अर्थाचा एक हॅशटॅग ट्विटरवर सुरू होता. ...
नवी दिल्ली - दिल्लीतील ट्रॅक्टर रॅलीनंतर मोदी शेतकऱ्यांचा नरसंहार करण्याचा कट आखत आहेत अशा अर्थाचा एक हॅशटॅग ट्विटरवर सुरू होता. ...
नवी दिल्ली – केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी शेतकरी दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. प्रजासत्ताक ...
नवी दिल्ली - अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले की, आपल्याला इंग्लंडच्या माजी पंतप्रधान मार्गोरेट थ्रॅचर यांच्यासारखी खासगीकरणाची ...
कायद्यामागील धोका ओळखावा : मोहन जोशी पुणे - मोदी सरकारच्या कृषी कायद्यामुळे रेशनवरील धान्य बंद होणार आहे. यातून सामान्य रेशन ...
अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी "आंदोलन रद्दबाबत' केली टिप्पणी पुणे - पुढील वर्षी राष्ट्रीय उत्पन्न 11 टक्क्यांनी वाढ होईल असा ...
नवी दिल्ली - शेतकरी आंदोलन आणि दिल्लीतील हिंसाचारावरुन आता कॉंग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. केंद्रातील ...
मुंबई - माझ्या कार्यकाळात एपीएमसी नियम -2007 चा मसुदा तयार करण्यात आला होता. ज्याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या वस्तू बाजारात आणण्यासाठी वैकल्पिक ...
मुंबई - शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढली. त्यावेळी दिल्लीत लालकिल्ल्यावर राष्ट्रध्वजाचा अवमान झाला हा अत्यंत दुर्दैवी प्रकार होता, ...
देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीमध्ये 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकरी आंदोलक कार्यकर्त्यांनी जो गोंधळ घातला त्या गोंधळामुळे आगामी ...
नवी दिल्ली - तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे दीड ते दोन वर्ष स्थगित ठेवण्याची तयारी केंद्र सरकारने अंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या चर्चेत ...