उद्यमशीलता अंगीकारून युवकांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे – राज्यमंत्री बच्चू कडू
अमरावती : कौशल्य प्रशिक्षणातून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. रोजगाराबाबत मार्गदर्शन करण्यासाठी वेळोवेळी अशा मेळाव्यांचे आयोजन करण्यात येईल. उद्योग ...
अमरावती : कौशल्य प्रशिक्षणातून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. रोजगाराबाबत मार्गदर्शन करण्यासाठी वेळोवेळी अशा मेळाव्यांचे आयोजन करण्यात येईल. उद्योग ...
अमरावती : ग्रामीण भागातील नागरिकांना विशेषोपचार व कुशल तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान प्रणाली व यंत्रणेचा वापर करावा. धारणी व ...
मुंबई : राज्यमंत्री व अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर विविध कलमान्वये बुधवारी पहाटे अकोला शहरात गुन्हा दाखल करण्यात आला ...
अमरावती : ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी भौतिक सुविधा व दर्जेदार शिक्षण देता यावे. विद्यार्थ्यांचे सर्व विषयांवर प्रभुत्व निर्माण ...
नागपूर : गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत बाधित झालेल्या भंडारा व नागपूर जिल्ह्यातील पुनर्वसन करण्यात आलेल्या गावात मूलभूत सुविधांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे ...
बुलडाणा : संग्रामपूर शहर विकासाला मोठा वाव आहे. शहराच्या शाश्वत विकासासाठी मोठे काम करावयाचे आहे. शहरात रस्ते, नाल्या, शाळा, आरोग्याची ...
अमरावती : बांधकाम कामगारांना कामाच्या ठिकाणीच जेवणाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरु केलेली मध्यान्य भोजन योजना कामगारांना निश्चितच ...
अमरावती : विकासाच्या प्रक्रियेत विद्यालयांची भूमिका महत्त्वाची असते. शालेय जीवनात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो. विद्यालयात विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याचा पाया ...
पुणे :- प्रमुख शहरांमध्ये भिक्षेकऱ्यांची संख्या खूप वाढत आहे. ही समस्या रोखण्यासाठी शोध मोहीम राबवून त्यांची नोंदणी करण्याच्या सूचना महिला ...
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर परिसरात स्थानिकांमध्ये रोजगारनिर्मितीसाठी उद्योगांना चालना देण्याच्या आवश्यकतेबाबत जलसंपदा व कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चु कडू ...