“एनसीपीने सत्तेत प्रवेश केला अन्… नाहीतर आम्ही आयुष्यभर खोके-खोके, 50 कोटी हेच ऐकले असते” – मंत्री गुलाबराव पाटील
नंदुरबार,दि.13- राष्ट्रवादी कॉंग्रेसने सत्तेत प्रवेश केल्यानंतर आमच्यावर झालेले खोक्याचे आरोप बंद झाले. नाहीतर आम्ही आयुष्यभर खोके-खोके, 50 कोटी हेच एकले ...