मणिपूरमधील परिस्थिती हाताबाहेर; संतप्त नागरिकांनी पेटवले केंद्रीय मंत्र्याचे घर
नवी दिल्ली : मणिपूरमध्ये सुरु असणारा हिंसाचार काही केल्या थांबताना दिसत नाही. त्यातच काल हिंसक जमावाने चक्क केंद्रीय मंत्री आरके ...
नवी दिल्ली : मणिपूरमध्ये सुरु असणारा हिंसाचार काही केल्या थांबताना दिसत नाही. त्यातच काल हिंसक जमावाने चक्क केंद्रीय मंत्री आरके ...
नवी दिल्ली - मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांदरम्यान केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मणिपूरचे डीजीपी पी. डुंगेल यांची तातडीने ...
इम्फाळ - मणिपूर हिंसाचाराच्या चौकशीसाठी न्यायिक आयोग स्थापन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर हिंसाचाराच्या घटनांमागील कारणांची चौकशी केंद्रिय अन्वेषण विभाग अर्थात ...
नवी दिल्ली - मणिपूर हिंसाचाराच्या आगीत जळत आहे. महिनाभरापासून येथील हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही. या हिंसाचारात 80 हून अधिक ...
आयझॉल - हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील 7,500 हून अधिक लोक आश्रय घेण्यासाठी मिझोराममध्ये पोहोचले आहेत. मिझोराम राज्य सरकारच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती ...
मुंबई : मणिपूरमध्ये मैतेई समुदायाला अनुसूचित जातीचा दर्जा देण्याच्या निर्णयावरून हिंसाचार उफाळला आहे. आतापर्यंत या घटनेत ६० जणांचा मृत्यू झाला ...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावरून भाजपवर निशाणा साधला असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी ...
नवी दिल्ली - तई समाजाला आदिवासी समाजात घेण्याच्या निर्णयावरून मणिपूरमध्ये मोठा हिंसाचार उफाळला आहे. आसाम रायफल्स आणि लष्कराच्या तुकड्या या ...