Tag: Manipur violence

Manipur Violence : केंद्र सरकारचा मोठा निर्णय, मणिपूर पोलिस प्रमुखांची तडकाफडकी बदली…

Manipur Violence : केंद्र सरकारचा मोठा निर्णय, मणिपूर पोलिस प्रमुखांची तडकाफडकी बदली…

नवी दिल्ली - मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांदरम्यान केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मणिपूरचे डीजीपी पी. डुंगेल यांची तातडीने ...

Manipur : पुन्हा एकदा हिंसाचार, 5 जणांचा मृत्यू; गृहमंत्री शाह 4 दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर…

Manipur Violence : चौकशीसाठी न्यायिक आयोग स्थापन करणार – गृहमंत्री अमित शहा

इम्फाळ - मणिपूर हिंसाचाराच्या चौकशीसाठी न्यायिक आयोग स्थापन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर हिंसाचाराच्या घटनांमागील कारणांची चौकशी केंद्रिय अन्वेषण विभाग अर्थात ...

मीराबाई चानूसह 11 खेळाडूंचा ऑलिम्पिक पदक परत करण्याचा मोदी सरकारला इशारा

मीराबाई चानूसह 11 खेळाडूंचा ऑलिम्पिक पदक परत करण्याचा मोदी सरकारला इशारा

नवी दिल्ली - मणिपूर हिंसाचाराच्या आगीत जळत आहे. महिनाभरापासून येथील हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही. या हिंसाचारात 80 हून अधिक ...

Manipur Violence : हिंसाचारग्रस्त मणिपूरी नागरिकांनी ‘या’ राज्यात घेतला आश्रय

Manipur Violence : हिंसाचारग्रस्त मणिपूरी नागरिकांनी ‘या’ राज्यात घेतला आश्रय

आयझॉल - हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील 7,500 हून अधिक लोक आश्रय घेण्यासाठी मिझोराममध्ये पोहोचले आहेत. मिझोराम राज्य सरकारच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती ...

संजय राऊतांचा पंतप्रधानांवर निशाणा; म्हणाले,” तिकडे मणिपूर पेटलंय आणि आमचे पंतप्रधान बजरंग बलीला निवडणुकीत उतरवून…”

संजय राऊतांचा पंतप्रधानांवर निशाणा; म्हणाले,” तिकडे मणिपूर पेटलंय आणि आमचे पंतप्रधान बजरंग बलीला निवडणुकीत उतरवून…”

मुंबई : मणिपूरमध्ये मैतेई समुदायाला अनुसूचित जातीचा दर्जा देण्याच्या निर्णयावरून हिंसाचार उफाळला आहे. आतापर्यंत या घटनेत ६० जणांचा मृत्यू झाला ...

शशी थरूर यांनी मणिपूर हिंसाचारावरून भाजपवर केली टीका म्हणाले,’राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी…’

शशी थरूर यांनी मणिपूर हिंसाचारावरून भाजपवर केली टीका म्हणाले,’राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी…’

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावरून भाजपवर निशाणा साधला असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी ...

“मणिपुरातील हिंसाचारवरून ठाकरे गटाचं मोदी सरकारवर टीकास्र; म्हणाले, “राणा दाम्पत्याला इम्फाळला पाठवून…”

“मणिपुरातील हिंसाचारवरून ठाकरे गटाचं मोदी सरकारवर टीकास्र; म्हणाले, “राणा दाम्पत्याला इम्फाळला पाठवून…”

नवी दिल्ली - तई समाजाला आदिवासी समाजात घेण्याच्या निर्णयावरून मणिपूरमध्ये मोठा हिंसाचार उफाळला आहे. आसाम रायफल्स आणि लष्कराच्या तुकड्या या ...

Page 7 of 7 1 6 7
error: Content is protected !!