नव्या वादाची ठिणगी!“भाजपाने लुंगी आणि जाळीदार टोपीवाल्यांच्या दहशतीतून व्यापाऱ्यांची सुटका केली”;केशव प्रसाद मौर्य यांचे वाद्ग्रस्थ वक्तव्य
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी केलेल्या एका विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत ...