मोदींचे लाल किल्ल्यावरुन विक्रमी भाषण : स्वातंत्र्याची शताब्दी होण्यापूर्वी अनेक क्षेत्रात स्वावलंबी व्हावे लागेल
नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्याची शताब्दी आपण वर्ष 2047 मध्ये साजरी करणार आहोत. सध्या आपण स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले ...