राज्यपालांनी १.२४ मिनिटात आटोपले अभिभाषण ! केरळ सरकारशी संघर्ष कायम असल्याची प्रचिती
नवी दिल्ली - केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी गुरूवारी विधानसभेतील अभिभाषण अवघ्या १.२४ मिनिटात आटोपले. त्या कृतीतून केरळमधील डाव्या ...
नवी दिल्ली - केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी गुरूवारी विधानसभेतील अभिभाषण अवघ्या १.२४ मिनिटात आटोपले. त्या कृतीतून केरळमधील डाव्या ...
नवी दिल्ली - केरळ सरकारला इयत्ता अकरावी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी परवानगी दिली. ऑफलाईन परीक्षा घेण्याच्या केरळच्या ...
नवी दिल्ली - सध्या संसर्ग दर अधिक असतानाही बकरी ईदनिमित्त निर्बंधात शिथिलता देण्याच्या केरळ सरकारच्या निर्णयाबद्दल सर्वोच्च न्यायलयाने मंगळवारी फटकारले. ...
थिरूवनंतपूरम - केरळमधील डाव्या पक्षांच्या सरकारने शुक्रवारी थेट केंद्रीय यंत्रणांशी पंगा घेतला. सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि इतर केंद्रीय यंत्रणा सोने ...
नवी दिल्ली : केरळ राज्य सरकारने राज्यातील सिनेसृष्टीला मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. केरळ सरकारने अर्थसंकल्पापुर्वी चित्रपटांवरील करमणूक कर ...
-नवनाथ वारे भाजीपाल्याला हमीभाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय केरळ सरकारने देशात सर्वप्रथम घेतला आहे. देशातील सर्वाधिक भाजीपाला उत्पादक राज्य मानल्या जाणाऱ्या ...
थिरुवनंतपूरम, दि. 19- केरळमधील थिरुवनंतपूरम येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ अदानी उद्योगसमूहाला चालवायला देण्यावरुन केरळमध्ये मोठे वादाचे मोहोळ उमटले होते. केंद्र सरकारने ...
थिरूनंतपुरम - कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक आघाडीच्या वतीने केरळातील पिनारायी विजयन सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. कॉंग्रेस ...
नवी दिली : कोरोना विषाणूमुळे देशात कहर केला आहे. कोरोनाविषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सरकार सर्वतोपरी उपाय योजना आखात आहे. ...
नवी दिल्ली : सीएएवरुन देशभरात सध्या आंदोलने सुरु असताना केरळ सरकारने सुधारित नागरिकत्व कायद्याला थेट सर्वोच्च न्ययालयात आव्हान दिले आहे. ...