Tag: india-china

चीनने अखेर पहिल्यांदाच केले मान्य; गलवान व्हॅलीतील संघर्षात चार चिनी सैनिकांचा मृत्यू

चीनने अखेर पहिल्यांदाच केले मान्य; गलवान व्हॅलीतील संघर्षात चार चिनी सैनिकांचा मृत्यू

नवी दिल्ली - मागील वर्षी जून महिन्यात लडाखमधील गलवान खोऱ्यातील संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले होते. यामध्ये चिनी सैनिकांचाही ...

भारताची एक इंचही जमीन कोणालाच देणार नाही – राजनाथ सिंह

भारताची एक इंचही जमीन कोणालाच देणार नाही – राजनाथ सिंह

नवी दिल्ली - भारत आणि चीनमध्ये पूर्व लडाखमधील वाद संपुष्टात आल्याचे दिसत आहे.पँगाँग टीसओ तलावाच्या भागातून सैन्य मागे घेण्याबाबत चीन ...

चीनने अरूणाचलच्या हद्दीत वसवले मोठे गाव

‘हा तर आमचाच भाग’; अरुणाचल प्रदेशमधील गावावर चीनचा खळबळजनक दावा

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय स्तरावर चीन आणि भारतातील सीमावाद पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. चीनने भारताच्या हद्दीत पुन्हा एकदा ...

‘जैसे थे’चा एकतर्फी प्रयत्न होऊ नये

भारत – चीनमध्ये राजनैतिक पातळीवर चर्चा सुरु; ‘या’ विषयावर चर्चा होण्याची अपेक्षा

नवी दिल्ली - लडाखमध्ये असणाऱ्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर भारत आणि चीनमध्ये तब्बल 11 आठवड्यानंतर राजनैतिक पातळीवर चर्चा सुरू झाली. चर्चेसाठी कार्यकारी ...

युद्धास सज्ज रहा – चीनच्या राष्ट्राध्यक्षांचे सैन्याला आदेश

बिजिंग - पूर्व लडाख सीमेवर काही महिन्यांपासून भारत आणि चीनमध्ये तणाव कायम असून दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आहे. या स्थितीच्या ...

मैत्रीशिवाय शेजारी राहणे धोकादायक; राहुल गांधींचा मोदींना इशारा

मैत्रीशिवाय शेजारी राहणे धोकादायक; राहुल गांधींचा मोदींना इशारा

नवी दिल्ली - आंतराष्ट्रीय संबंधावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

चीनचे आक्रमण परतवून लावत भारतीय जवानांचा सहा शिखरांवर ताबा

चीनचे आक्रमण परतवून लावत भारतीय जवानांचा सहा शिखरांवर ताबा

प्रत्यक्ष ताबारेषेवरून (लडाख) - भारतावर दबाव टाकण्यासाठी सहा उंच शिखरांवर ताबा मिळवण्याचा चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचा प्रयत्न भारतीय लष्कराने गेल्या ...

लक्षवेधी : भारत-चीन वाटाघाटी प्रत्यक्षात सफल होतील का?

लक्षवेधी : भारत-चीन वाटाघाटी प्रत्यक्षात सफल होतील का?

- हेमंत देसाई लडाखमधील तणाव आणखीनच वाढत चालल्याने, भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी चर्चा करून ...

अरुणाचलमधून बेपत्ता झालेल्या पाच तरुणांना चीनने भारताकडे सोपवले

अरुणाचलमधून बेपत्ता झालेल्या पाच तरुणांना चीनने भारताकडे सोपवले

नवी दिल्ली - अरुणालचल प्रदेशमधून बेपत्ता झालेले पाच तरूण चीनमध्ये सापडले आहेत. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने  पाचही भारतीय तरुणांची सुटका ...

Page 2 of 8 1 2 3 8
error: Content is protected !!