“फेकलेल्या तुकड्यांवर जगणारे” म्हणणाऱ्या संजय राऊतांना रामदास कदमांचे प्रत्युत्तर; म्हणाले,“पवारांच्या तुकड्यांवर कोण जगतंय…”
मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा-शिवसेनेमधील (शिंदे गट) जागावाटपावरून केलेल्या वक्तव्यानंतरराज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यावर ...