अमरावती : दक्षता पाळली तरच पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
अमरावती : नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे हेच सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे गणेशोत्सव आदी उत्सवकाळातही दक्षतेचा विसर पडता कामा नये. केरळमध्ये ...