“काँग्रेसचे लोकं, मेले होते मुख्यमंत्र्यांनी सरकारमध्ये घेतले म्हणून मेलेली लोकं जिवंत झाली”; शिवसेना समर्थक आमदाराचे धक्कादायक वक्तव्य
मुंबई : राज्यात तीन पक्षांनी एकत्र येऊन आपली सत्ता स्थापन केली. महाविकास आघडी सरकारमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सहभागी ...