“उद्धव ठाकरेंसारखा सात्विक माणूस नाही, त्यांचा स्वभाव अतिशय निर्मळ पण…”; बच्चू कडूंनी व्यक्त केली खंत
मुंबई : शिवसेनेतील ४० आमदारांनी बंडखोरी करत शिंदेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. या सर्व आमदारांकडून उद्धव ठाकरेंबाबत, त्यांच्या आसपासच्या ...