पिंपरी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली पूरग्रस्तांची विचारपूस
पिंपरी, (प्रतिनिधी) - पवना नदीकाठच्या नागरी वस्त्यांना पूराचा फटका बसल्यानंतर सुरक्षितठिकाणी स्थलांतर केलेल्या नागरिकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी (दि.5) ...
पिंपरी, (प्रतिनिधी) - पवना नदीकाठच्या नागरी वस्त्यांना पूराचा फटका बसल्यानंतर सुरक्षितठिकाणी स्थलांतर केलेल्या नागरिकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी (दि.5) ...
पुणे, {प्रभात वृत्तसेवा} - शहरातील नदीकाठच्या नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. दरवर्षी नदीकाठच्या नागरिकांना पुराचा फटका बसतोय. मात्र, यापुढे तुम्हाला ...
यवतमाळ :- जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत 3 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या 11 हजार 374 कुटुंबांना ...
ठाणे : राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. उरण भागातील चिरनेर भागातही ...
भंडारा : जिल्ह्यातील नदी – नाल्यांना आलेला पूर ओसरत असल्याने गेल्या दोन दिवसांपासून पूरामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत आहे. ...
यवतमाळ :- यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नवीन निकषानुसार तात्काळ मदत मिळावी यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करू अशी ग्वाही ...
मुंबई - कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील मौजे चिखली, शिंगणापूर, बळीवडे या गावातील 1989 मधील महापूर आणि 2019 मधील अतिवृष्टीय पूरामुळे ...
पुणे -पानशेत पुराच्या दुर्घटनेत बाधित झालेल्या पूरग्रस्तांना जमीन मालकी हक्काने करून घेण्यासाठी असलेली मुदत वाढविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ...
हिंगोली - मागील चार दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हाहा:कार माजवला आहे. शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच पुराच्या ...
पुणे- कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रात उद्भवलेल्या पूरस्थितीत मदत म्हणून महापालिका अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांकडून 1 दिवसांचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा ...