‘शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नका…’; खतांच्या वाढलेल्या किंमतीवरून शरद पवारांचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र
मुंबई - कोरोना संकट काळात रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. याच पार्श्वभूमीवर रासायनिक खतांचे ...