“चुकीच्या धोरणांमुळे राज्यात शेतकरी आत्महत्या”
मुंबई – सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून राज्यात गेल्या 2023 या वर्षातील 10 महिन्यात 2 हजार 478 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ...
मुंबई – सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून राज्यात गेल्या 2023 या वर्षातील 10 महिन्यात 2 हजार 478 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ...
कोरेगाव - राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला असून, आर्थिक आरिष्टामुळे तो आत्महत्या करत आहे. राज्य सरकार वेगवेगळी धोरणे जाहीर करत आहे, ...
मुंबई - राज्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला चांगलेच ...
कोल्हापूर - मुलाच्या वैद्यकीय शिक्षणासाठी बॅंकेकडे विनवण्या करुनही कर्ज न दिल्याने शेतकऱ्याने आत्महत्या करुन आयुष्याचा शेवट केल्याची घटना घडली आहे. ...
हिंगोली - मागच्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रातील कित्येक जिल्ह्यात झालेल्या पावसाने पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. ...
हिंगोली - सततच्या नापिकीला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. खंडूजी अश्रुबा खुडे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. विहिरीमध्ये उडी ...
जालना - शेतकरी पती-पत्नीने आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना अंबड तालुक्यातील वडीकाळ्या गावात घडली. संजय ढेबे (वय45) आणि संगीता ढेबे ...
बीड - कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वडवणी तालुक्यातील देवडी गावात घडली आहे. आसाराम दत्तू सांगळे (वय ...
पंढरपूर - सरकारच्या वीज तोडणी शेतकरी विरोधी धोरणाला कंटाळून व वारंवार वीज तोडणी करून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या महावीतरणला वैतागून तरूण ...
बीड - राज्यात कर्जबाजारीतून शेतकरी आत्महत्येच्या घटना रोज समोर येताना दिसून येत आहे. राज्यातील शेतकरी अनेक संकटातून जाताना दिसून येत ...