हमीभाव होता, आहे आणि राहणार; मोदींचे आश्वासन
नवी दिल्ली - कृषी विधेयकविरोधात मागील दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. कृषी विधेयकाच्या मुद्द्यावरून सरकारवर होत असलेल्या टीकेवर पंतप्रधान ...
नवी दिल्ली - कृषी विधेयकविरोधात मागील दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. कृषी विधेयकाच्या मुद्द्यावरून सरकारवर होत असलेल्या टीकेवर पंतप्रधान ...
पुणे -"जशी मद्यपी व्यक्तीला झिंग आल्यावर तो घरातील वस्तू विकतो. तसे केंद्र सरकारचे झाले आहे. केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या ...
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अधिवेशन पिंपरी - केंद्रात सरकार असल्याने देशामध्ये गरीबांची कामे वेगाने होत आहेत. ज्याला घर नव्हते त्याला ...
मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिष्टमंडळासह आज दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्याशी ...
नवी दिल्ली – केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी शेतकरी दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. प्रजासत्ताक ...
मुंबई - केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्यासाठी शेतकरी मागील अनेक दिवसांपासून दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. शिवसेनेने या आंदोलनाला वेळोवेळी ...
नवी दिल्ली - केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी शेतकरी दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. प्रजासत्ताक ...
पिंपरी - शेतकऱ्यांच्या अस्मितेपेक्षाही भारतीय तिरंग्याची अस्मिता मोठी आहे. शेतकऱ्यांविषयी खोटा कळवळा दाखवणारे राजकारणी आणि साहित्यिक खूप आहेत. या पार्श्वभूमीवर ...
कायद्यामागील धोका ओळखावा : मोहन जोशी पुणे - मोदी सरकारच्या कृषी कायद्यामुळे रेशनवरील धान्य बंद होणार आहे. यातून सामान्य रेशन ...
अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी "आंदोलन रद्दबाबत' केली टिप्पणी पुणे - पुढील वर्षी राष्ट्रीय उत्पन्न 11 टक्क्यांनी वाढ होईल असा ...