“राहुल गांधींनी जानेवारीमध्येच सांगितलेलं…” ‘पप्पू’ म्हणून हिणवणाऱ्यांना शिवसेनेने करून दिली आठवण
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी वादग्रस्त कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली. केंद्र सरकारने गतवर्षी आणलेल्या तीन ...
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी वादग्रस्त कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली. केंद्र सरकारने गतवर्षी आणलेल्या तीन ...
नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायदा आणि शेतकरी आंदोलनावरून देशात राजकारण तापले आहे. तर दुसरीकडे संसदेत या विषयावरून विरोधकांनी सरकारला ...
नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या कृषी विषयक कायद्यांना शेतकऱ्यांचा विरोध आहे. विशेषत: पंजाब आणि हरियाणातील शेतकरी त्या विरोधात प्रचंड आक्रमक ...
नवी दिल्ली - कृषी कायद्यांविरोधात आंदोलनावर असलेले शेतकरी व केंद्र सरकार यांच्यात उद्या (सोमवारी) चर्चेची पुढील फेरी पार पडणार आहे. ...
नवी दिल्ली - केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. केंद्राने हे कायदे मागे घ्यावे या ...
थिरुवनंतपुरम - केरळ विधानसभेत गुरूवारी नव्याने लागू करण्यात आलेले कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीचा ठराव केरळ विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात ...
नगर (प्रतिनिधी) - ज्येष्ठ नेते शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री होते. त्याचवेळी नव्या कृषी कायद्याचा मसुदा तयार झाला. याशिवाय ज्यावेळी नव्या ...
नवी दिल्ली: देशात केंद्राच्या कृषी कायद्याच्या विरोधात सुरु असणारे शेतकऱ्यांचे आंदोलन काही केल्या संपत नाही. शेतकरी केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात ...
पिंपरी - दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आणि भारत बंदमध्ये सहभाग नोंदवित महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघ, पुणे यांनी मंगळवारी (दि. ...
मुंबई - केंद्र सरकारने संमत केलेल्या कृषी विधेयकाविरोधात दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी (Farmer Protest) भारत बंदची (Bharat Bandh) हाक दिलेली आहे. अशातच ...