Marathi Sahitya Sammelan 2023: दुर्दैवाने “मी नथूराम गोडसे बोलतोय’ असा कालकूट विषय निघाला – डॉ. अभय बंग
राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरी, वर्धा - मराठी साहित्यिकांनी गांधींच्या स्वातंत्र्य संग्रामाची उपेक्षा केली. उपहास करत उग्र विरोध केला, तरीही ...