“अग्नीवीर योजना रद्द करणे म्हणजे देशाला धोक्यात टाकण्यासारखे’; फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा
नागपूर - संविधानाचा पाया बदलण्याचा अधिकार संसदेला नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे हा काँग्रेसचा जुमला आहे. ज्यांना ...
नागपूर - संविधानाचा पाया बदलण्याचा अधिकार संसदेला नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे हा काँग्रेसचा जुमला आहे. ज्यांना ...
Devendra Fadnavis । लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने काल आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीर नाम्याला भाजपने मोदींची गॅरंटी असे नाव दिले ...
Kiran Samant। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाच्या जागेचा तिढा महायुतीसाठी काही केल्या संपताना दिसत नाही. कारण या जागेवरून मंत्री उदय सामंत यांचे ...
पुणे - अपहरण करुन खून करण्यात आलेल्या भाग्यश्री सुडे हिचे दागिने आणि मोबाइल विमानतळ पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून जप्त केले आहेत. ...
Nitesh Rane । लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी आता फक्त काही दिवस शिल्लक राहिले आहेत. एकीकडे प्रचाराचा धडका सुरु असताना ...
वाघोली, (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे हे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दाभाडे ...
Devendra Fadnavis On Congress - “निवडणूक जवळ आली की, संविधान बदलणार, संविधान बदलणार असे काँग्रेसच्या पोपटांचे सुरु होते. पण पोपटांनो ...
मुंबई - सत्ताधारी महायुतीच्या सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इंजिन आहे. तर विरोधकांच्या महाविकास आघाडीला राहुल गांधी यांचे इंजिन आहे. ...
MNS Raj Thackeray । मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला पाठिंबा दिलाय. फक्त नरेंद्र मोदींसाठी मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा असणार ...
Girish Mahajan on Eknath Khadse । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात दिग्गज नेत्याची पक्ष बदलाच्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत. त्यातच ...