गलवानमधील वीरांच्या कौतुकासाठी शब्दच कमी पडतील – राजनाथ सिंह
नवी दिल्ली - भारतीय सशस्त्र दलांच्या जवानांनी गलवान खोऱ्यामध्ये आणि अलिकडेच अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये दाखवलेले शौर्य आणि धाडसाचे कौतुक ...
नवी दिल्ली - भारतीय सशस्त्र दलांच्या जवानांनी गलवान खोऱ्यामध्ये आणि अलिकडेच अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये दाखवलेले शौर्य आणि धाडसाचे कौतुक ...
सिएम रिएप (कंबोडिया) - भिन्न देशांमध्ये, सीमेपलीकडील दहशतवादाचा धोका हा जगासमोर सध्याच्या घडीला असलेला सर्वात गंभीर धोका आहे, असे प्रतिपादन ...
नवी दिल्ली - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्या (रविवार) पासून तीन दिवसांच्या इजिप्त दौऱ्यावर रवाना होत आहेत. भारत आणि इजिप्त ...
पाटणा - अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीरांच्या लष्करातील भरतीसाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याकरता 1 जुलैपासून अर्ज येण्यास सुरुवातही झाली आहे. दरम्यान, ...
इम्फाळ - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मणिपूरमधील बंडखोर संघटनांना हिंसाचारापासून दूर राहण्याचे आणि केंद्राशी शांतता चर्चेसाठी येण्याचे आवाहन केले आहे. ...
इंफाळ पश्चिम - मणिपूरमधील प्रशासन व्यवस्थेत बदल करून या राज्यातील भ्रष्टाचाराचे आम्ही समूळ उच्चाटन करू अशी ग्वाही भाजपचे ज्येष्ठ नेते ...
पुणे - संरक्षण मंत्री राजनाथसिंह हे आज सोमवारी (दि.23) पुणे दौऱ्यावर येणार होते. मात्र काही कारणास्तव त्यांचा दौरा एक दिवस ...
- विनय खरे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी सीमाभागांतील विविध 62 पुलांचे उद्घाटन करून एकाचवेळी राष्ट्रार्पण केले. देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाला ...
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातला आहे. कुठे ऑक्सिजन तर कुठे बेड मिळण्यासाठी नागरिकांचे हाल होताना ...
नवी दिल्ली - भारत आणि चीनमध्ये पूर्व लडाखमधील वाद संपुष्टात आल्याचे दिसत आहे.पँगाँग टीसओ तलावाच्या भागातून सैन्य मागे घेण्याबाबत चीन ...