फडणवीस यांनी राजभवनातच खोली घ्यायला हवी : मुश्रीफ
नगर - करोना महामारीचे संकट गडद आहे. असे असताना भाजपवाले आंदोलनाच्या माध्यमातून राजकारण करण्यात मश्गूल आहेत. ही राजकारणाची वेळ नाही. ...
नगर - करोना महामारीचे संकट गडद आहे. असे असताना भाजपवाले आंदोलनाच्या माध्यमातून राजकारण करण्यात मश्गूल आहेत. ही राजकारणाची वेळ नाही. ...
नगर -जिल्ह्यात करोना विषाणू संसर्ग रोखण्यात आपण बऱ्यापैकी यशस्वी ठरलो आहोत. जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नागरिकांनी ...
सुपा -लॉकडाऊनमुळे घरात बंद असलेले पारनेर तालुक्यातील सुपा परिसरातील नागरिक शहाजापूर येथील डोंगरावर गर्दी करु लागले आहेत. त्यामुळे येथील गोशाळा ...
कोपरगाव -लॉकडाऊनच्या काळात दारुची दुकाने बंद ठेवल्याने अनेक तळीरामांची दारुविना घालमेल झाली. दोन महिने दारूच्या प्रतीक्षेत असलेल्या मद्यप्रेमींसाठी प्रशासनाने दिलासा ...
अकोले -तालुक्यातील शेतकऱ्यांना युरिया खत उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार वैभव पिचड यांनी कृषीमंत्र्यांकडे केली आहे. पिचड ...
नगर -उपनगरातील नागरीकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा उपक्रम असलेल्या नाट्यगृहाचे काम बंद पडणार नाही, याची दक्षता परिसरातील सर्वच नगरसेवकांनी घेतली पाहिजे. ...
नगर -करोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. म्हणून प्रतिष्ठानतर्फे करोनाच्या नियमांचे पालन करत प्रतिष्ठानच्या रक्तदात्यांनी रक्तपेढीत ...
पारनेर -सीमेलगत असणाऱ्या पारनेर व श्रीगोंदा तालुक्यांतील गावांमधील रुग्णांना शिरूर (जि. पुणे) येथे वैद्यकीय उपचार घेण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी ...
नगर -करोना विषाणूच्या संसर्गाने अवघे जग संकटात आहे. त्याला तोंड देण्यासाठी प्रत्येक व्यक्ती, संस्था, राज्य आणि देश आटोकाट प्रयत्न करीत ...