आसाम सरकार राज्यातील बहुपत्नीत्व प्रथा बंद करणार, मुख्यमंत्री म्हणाले – या अधिवेशनात विधानसभेत विधेयक आणणार
दिसपूर - आसाम सरकार राज्यात बहुपत्नीत्वाची प्रथा बंद करण्यासाठी कायदा करणार आहे. त्यासाठी सरकार विधानसभेच्या पुढील अधिवेशनात विधेयक आणणार आहे. ...